Time Left - 04:00 mins

दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 04.01.2022

Attempt now to get your rank among 189 students!

Question 1

दिल्ली सल्तनतीच्या कालखंडाचा अंत आणि भारतात मुघल राजवटीची स्थापना कोणत्या युद्धामुळे झाली?

Question 2

‘मुंतखाब-उल-तवारीख’चा लेखक खालीलपैकी कोण होता?

Question 3

हर्षवर्धन हा सुरुवातीला शैव धर्माचा अनुयायी होता, परंतु तो ह्युएन त्सांगच्या प्रभावाखाली येऊन बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेचा अनुयायी बनला?

Question 4

बॉम्ब आणि पिस्तुले क्रांती घडवत नाहीत. विचारांच्या दगडावर क्रांतीची तलवार धारदार होते असे कोणता भारतीय क्रांतिकारक म्हणाला?

Question 5

भारतमातेचे पहिले चित्र कोणी रंगवले होते?
  • 189 attempts
  • 1 upvote
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Jun 1MPSC