ASO Most Expected Questions Test
Attempt now to get your rank among 42 students!
Question 1
अ. अनुच्छेद 356
ब. अनुच्छेद 352
क. अनुच्छेद 360
ड. अनुच्छेद 365
Question 2
Question 3
1. राज्यघटना कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे.
2. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांना एक महिन्याच्या आत साध्या बहुमताने पाठिंबा देणे गरजेचे आहे.
3. राष्ट्रपती फक्त लोकसभेच्या साध्या बहुमताच्या ठरावावरच राष्ट्रीय आणीबाणी मागे घेऊ शकतो.
4. आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित झालेली आहे.
Question 4
अ. अनुच्छेद-365 देखील राष्ट्रपतीस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते.
ब. राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे अत्यावश्यक असते.
क. जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते.
ड. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतो.
पर्यायी उत्तरे :
Question 5
1) आणीबाणीच्या काळात भारतातील संघराज्यीय व्यवस्था एकात्मक व्यवस्थेत परावर्तीत होते.
2) आणीबाणीच्या काळात घटकराज्यांचे अधिकार नष्ट होऊन ते केंद्र सरकारच्या हातात एकवटतात.
पर्यायी उत्तरे :
Question 6
Question 7
(a) राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात.
(b) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यात कपात करू शकतात.
(c) राष्ट्रपती आर्थिक व्यवहारातील सुज्ञपणाच्या तत्त्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देवू शकतात.
(d) राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व अर्थ विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली जावू शकतात.
पर्यायी उत्तरे:
Question 8
(a) राज्य विधान सभेचे विसर्जन
(b) राज्य विधान परिषदेचे विसर्जन
(c) राज्यातील मंत्री परिषदेची पदच्यूती
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर द्या :
Question 9
Question 10
Question 11
1) ज्यावेळी राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींनुसार चालू शकत नाही, त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.
2) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यांच्याशी संबंध असेलच असे नाही.
पर्यायी उत्तरे :
Question 12
1) विशिष्ट परिस्थितीत आपल्या प्रादेशिक क्षेत्राबाहेरही संसद कायदे लागू करू शकते.
2) राज्य व त्या विषयाशी पुरेसा सबंध असलेल्या बाबी वगळून राज्य विधिमंडळाने केलेले कायदे राज्याबाहेर लागू होत नाहीत.
पर्यायी उत्तरे :
Question 13
Question 14
1) राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असतांना, लोकसभेचा कार्यकाल तिच्या पाच वर्षांच्या सामान्य कार्यकालापलिकडे संसदीय कायद्याद्वारे एका वेळी 3 वर्षाने वाढविता येतो.
2) आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 12 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी तो वाढविता येत नाही
पर्यायी उत्तरे :
Question 15
1) राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा चालू असतांना राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेस प्राप्त होतो.
2) आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 3 वर्षानंतर अशा संसदीय कायद्याचा अंमल संपुष्टात येतो
पर्यायी उत्तरे :
Question 16
1) कृष्णमेनन समितीच्या शिफारशीवरून 1964 मध्ये या समितीची निर्मिती करण्यात आली.
2) या समितीत एकूण 22 सदस्य असतात.
3) राज्यसभेचा सदस्य या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होऊ शकत नाही.
पर्यायी उत्तरे :
Question 17
अ) संरक्षण
ब) पोलिस
क) परराष्ट्र व्यवहार
ड) आण्विक ऊर्जा
पर्यायी उत्तरे:
Question 18
(1) राज्यघटनेच्या तरतुदींनुसार राज्याचे सरकार चालवता येत नाही यावर राष्ट्रपती समाधानी असल्यास
(2) जेव्हा जेव्हा राज्य केंद्राच्या कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरते तेव्हा
खाली दिलेले कोड वापरुन योग्य उत्तर निवडा.
Question 19
अ) कॅबिनेट व्यवस्था
ब) कायद्याचे राज्य
क) न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
ड) उपराष्ट्रपती हे पद
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 20
Question 21
Question 22
Question 23
1) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यांच्याशी संबंध असेलच असे नाही.
2) राष्ट्रपतीच्या राजवटीच्या काळात राज्याचा कार्यकारी विभाग काढून टाकला जातो आणि राज्य विधिमंडळ विसर्जित केले जाते किंवा निलंबित केले जाते.
पर्यायी उत्तरे :
Question 24
1) राज्य सरकारला बरखास्त करण्याची शिफारस करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.
2) राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेची मान्यता घ्यावी लागते.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
- 42 attempts
- 0 upvotes
- 2 comments